शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:29 IST

आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

अहमदनगर - आम्हाला राजकीय विरोध होतोय. हिंदुत्व नकली आहे असा आरोप आमच्यावर करतात. तुम्ही हिंदुत्वासाठी काय करताय? हिंदुत्व दाखवण्याची गोष्ट नसते. हिंदुत्व हा आपला संस्कार, संस्कृती, जगण्यातील भावना आहे. उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं, मशिदीवर दगडे मारायची, मुस्लिमांविरोधात बोलायचे याला हिंदुत्व मानायला बाळासाहेब ठाकरे कधीच तयार नव्हते असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खा. संजय राऊत म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाचा आधार सावरकर आहेत. जगभरात प्रत्येकाचा विचार असतो. ज्यांची विचारांचा पाया दिला त्यांचेही पुतळे लोकांनी पाडले होते. जगातील कामगारांनी एक व्हा या क्रांतीला बळ दिले असेल तर लेनिन मार्क्स यांनी. महाराष्ट्राच्या असंख्य चळवळीत डाव्या विचारांचे लोक होते. कॉ. डांगे, जॉर्ड फर्नाडिंस, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्टांचा सहभाग होता असं राऊत यांनी सांगितले. 

तसेच पक्ष कोणाचा हे जनता ठरवेल. निवडणूक आयोग नाही. ही शिवसेना लोकांनी निर्माण केली आणि शिवसेनाप्रमुखपद जनतेने दिलेय हे बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे. निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. बाळासाहेब ठाकरे महापुरुष आहे हे नक्कीच आहे. आम्ही लोकांमध्ये असतो. लोकं निवडणुकीची वाट बघतायेत. खरोखर यांच्यात हिंमत असेल आणि स्वत:ला मर्द समजत असतील तर निवडणूक घ्या असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिले. 

दरम्यान, आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील. मी ठाण्यात उभा राहीन असं ते म्हणालेत. ही लढाई आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. ज्याने बेईमानांचे नेतृत्व केले अशा माणसांविरोधात ठामपणे आमचा नेता लढण्यासाठी उभा आहे. यातून महाराष्ट्राला, शिवसेनेला आणि तरुण पिढीला बळ मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसची ताकद वाढली पाहिजेकाँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची ताकद देशात वाढली पाहिजे. १०० पेक्षा जास्त जागा काँग्रेस जिंकत नाही तोवर परिवर्तन शक्य नाही. अनेक राज्यात काँग्रेसला विरोधाची स्पेस द्यायला तयार नाही. काँग्रेस कमकुवत होतेय. भाजपाला कमकुवत करून काँग्रेस टिकायला हवी. राष्ट्रीय स्तरावर काम करणारा कुठला तरी एक पक्ष हवा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHindutvaहिंदुत्वBJPभाजपा