शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

१ पती अन् २ पत्नी वाद; विवाह कायद्यानुसार हिंदुंना १ लग्न तर मुस्लिमांना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:13 IST

२ डिसेंबरला दोन जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केले. याबाबत अकलूजच्या पोलीस ठाण्यात युवकाविरोधात कलम ४९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

मुंबई - जुळ्या बहिणींसोबत लग्न केलेला तरूण चांगलाच अडचणीत सापडला आहे. २ डिसेंबरला सोलापूरच्या युवकाचं मुंबईतील जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर आता या युवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इतकेच नाही तर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत सोलापूर पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिलेत. 

या जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी दोन्ही आयटी इंजिनिअर आहेत. मुंबईत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोघी आईसोबत राहत आहेत. २ डिसेंबरला दोन जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केले. याबाबत अकलूजच्या पोलीस ठाण्यात युवकाविरोधात कलम ४९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा का दाखल झाला हे समजण्याआधी आपल्याला लग्नाबाबत कायदा काय आहे हे जाणून घ्यायला हवं. 

विवाह कायदा काय सांगतो?

  • आपल्या देशात लग्न-घटस्फोट यांच्याशी निगडीत विविध धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत. जसं हिंदू धर्मात हिंदू मॅरेज एक्ट, मुस्लिमांमध्ये मुस्लीम पर्सनल लॉ, हिंदूशिवाय शिख, जैन आणि बौद्ध धर्मांवर हिंदू मॅरेज एक्ट लागू आहे. 
  • १९५५ मध्ये हिंदू मॅरेज एक्टनुसार कलम ५ च्या तरतुदीनुसार लग्न वैध मानलं जाईल. पहिली तरतूद लग्नाच्या वेळी नवरा किंवा नवरी यांची आधीची पती किंवा पत्नी जिवंत नको. कोर्टाने पहिलं लग्न अमान्य(घटस्फोट) केल्यानंतर दुसरं लग्न करू शकतो. 
  • मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ पेक्षा जास्त असायला हवं. हिंदू मॅरेज एक्टनुसार लग्नासाठी नवरा आणि नवरी दोघांची परवानगी हवी. तर मुस्लीम मुलींना १५ वर्षानंतर लग्न करण्याचा अधिकार आहे. 
  • हिंदू धर्मात पहिला पती अथवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करू शकत नाही. दुसरं लग्न तेव्हाच होईल जेव्हा पती अथवा पत्नीचा मृत्यू होईल. किंवा ७ वर्षापर्यंत पती अथवा पत्नी वेगवेगळे राहत असतील. त्याचे जिवंत असण्याचे कुठले पुरावे नसतील अशावेळी दुसऱ्या लग्नास मान्यता आहे. 
  • हिंदूप्रमाणे ईसाई धर्मात दुसऱ्या लग्नास मान्यता नाही. ईसाईही दुसरं लग्न पहिल्या पती-पत्नीच्या मृत्यूनंतर करू शकतो. मात्र मुस्लिमांमध्ये पुरुषांना ४ लग्न करण्याची परवानगी आहे. मुस्लीम महिलांना दुसरं लग्न करण्यासाठी आधीच्या पतीपासून तलाक घेणे बंधनकारक आहे.  
  • त्याशिवाय एक स्पेशल मॅरेज एक्टही आहे. जो १९५४ मध्ये लागू झालाय. हा कायदा दोन वेगवेगळ्या धर्मातील वयस्कांना लग्न करण्याचा अधिकार देतो. स्पेशल मॅरेज एक्ट सर्वांवर लागू असतो. त्यासाठी लग्नाची नोंद करण्यास धर्म बदलण्याची गरज नाही. 
  • हिंदू मॅरेज एक्टनुसार पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केल्यास ७ वर्ष जेल आणि दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.  
टॅग्स :marriageलग्न