शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांची ५0 टक्के उपस्थिती नसेल तर अनुदान नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:10 IST

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शाळेला २ लाखांचे अनुदान

अकोला: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाणार असून, त्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची ७0 टक्के तर अपंग विद्यार्थ्यांची ५0 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या निकषानुसार विद्यार्थी संख्या नसेल, तर संबंधित शाळेला अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे.अनुदानाच्या माध्यमातून शासन निधीचा वापर करणार्‍या शैक्षणिक संस्थांकडून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुरेशा मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जात नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होत चालली आहे. ही बाब लक्षात घेता, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. अल्पसंख्याक विभागाच्या निकषानुसार मान्यताप्राप्त शाळा-महाविद्यालयात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांंची ७0 टक्के, तर अपंग विद्यार्थ्यांची किमान ५0 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. विद्यार्थी पटसंख्या गृहीत धरूनच दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. पात्र शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वीकारले जाणार आहेत. प्रस्तावांच्या छाननीसाठी जिल्हानिहाय निवड समित्या!या योजनेंतर्गत प्राप्त होणार्‍या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात उच्चस्तरीय निवड समित्या गठित करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्हय़ात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समित्यांमध्ये सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि व्यवसाय शिक्षण विभागाचे सहसंचालक या समित्यांचे सदस्य म्हणून, तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी राहणार आहेत.