शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Maharashtra Election 2019; मग मोदी, शहांच्या दहा - दहा, वीस - वीस सभा कशासाठी ?

By appasaheb.patil | Updated: October 15, 2019 15:06 IST

शरद पवार यांचा भाजप सरकारला सवाल...

ठळक मुद्दे- शरद पवार यांची अकलूज येथे प्रचार सभा- भाजप सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला - शरद पवार- तुम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार तुमचा नाही - शरद पवार

सोलापूर : मागील पाच वर्षात तुमच्या सरकारनं चांगली कामे केली़ सगळे चांगले वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील अन्य मंत्र्यांच्या दहा - दहा व वीस - वीस सभा कशासाठी घेता असा सवाल राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी केला.

अकलूज येथील प्रचारसभेप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मागील पाच वर्षात भाजप सरकारनं महाराष्ट्रातील जनतेची जपणूक केली नाही़ त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकºयांवर मोठया प्रमाणात अन्याय झाला़ राज्यात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या़ आजही भाजप सरकारला कळत नाही की नेमकं शेतकºयांना काय हवे ते असे हे भाजप सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे.

शरद पवार यांनी यावेळी अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अमित शहा यांनी सोलापुरात सभा घेतली़ त्यात ते म्हणाले की, शरद पवारजी आप बोलो की पिछले दस-पंधरा साल में आपने शोलापूर के लिए क्या किया ? अहो शहा जी मागील पाच वर्षे तुमची सत्ता होती, तुम्ही सांगायला हवे की पाच वर्षात काय केलं ते, आम्हाला काय केलं असा विचारण्याचा अधिकार तुमचा नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले़ याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अकलूजमधील मोहिते-पाटीलांच्या राजकीय प्रवासावर जोरदार टिका केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस