शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तापमानाचे हेलकावे; मुंबई १६ अंशावर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:47 AM

मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील तापमानात होणारे हे बदल नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील तीन दिवसांपासून हा बदल नोंदविण्यात येत असून, मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास स्थिर असले तरी ‘ताप’दायक सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वातावरणातील गारवा काही अंशी कमी झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, येथील गारवा कायम असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.गोव्यासह संपूर्ण राज्यात चार दिवस हवामान राहणार कोरडेभारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. १९ ते २२ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामान शनिवारसह रविवारी कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंशांच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे; तर उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.