शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

यंदा साखरेचे उत्पादन निम्म्यावर; गाळप हंगाम २२ नोव्हेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:54 AM

पूर्वीची ७० लाख मेट्रिक टन साखर पडून असल्याने साखरेची टंचाई भासणार नाही

मुंबई : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. मात्र, पूर्वीची ७० लाख मेट्रिक टन साखर पडून असल्याने साखरेची टंचाई भासणार नसल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी साांगितले. २२ नोव्हेंबरपासून साखरेचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील साखर उत्पादनाबाबत बैठक बोलाविली होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह साखर उत्पादकांनी या बैठकीस हजेरी लावली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात यंदा ५८.२८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण १०७ लाख मेट्रिक टन इतके होते. त्यामुळे यंदा ५० टक्के साखरेचे उत्पादन घटणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एफआरपी देण्यात आला. अडचणीत असलेल्या केवळ ९ कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिले नाहीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.