शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

पारदर्शक कर्जमाफीसाठी सुभाष देशमुखांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:11 IST

कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन प्रक्रिया राबवा

ठळक मुद्देपारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे - सुभाष देशमुखबँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील - सुभाष देशमुखराज्य सरकार त्याचा परतावा देईल - सुभाष देशमुख

सोलापूर : कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन  प्रक्रिया राबवा. ऑनलाइन  प्रक्रिया राबविणे काही त्रासाचे नाही. पारदर्शकता नसेल तर शेतकºयांऐवजी दुसºयालाच त्याचा लाभ होईल, असे मत राज्याचे माजी सहकार वपणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

देशमुख, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचा सात बारा कोरा करतो म्हणून आश्वासन दिले होते. उलट त्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. दोन लाखाची कर्जमाफी ही उसन्या टाईप आहे. मार्चनंतर खरच कर्जमाफी मिळेल का? याची शाश्वती नाही. मागच्यासरकारने कर्जमाफी करताना ऑनलाइन  माहिती मागविली होती. बँकेच्या स्टेट लेव्हल समितीने दिलेल्या माहितीत ८९ लाख शेतकरी होते. त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयेलागतील, असे कळविले होते. प्रत्यक्षात बँकांकडून माहिती मागवली त्यावेळी कमीमाहिती आली. कारण बँकेने त्यात कसलीही कर्ज घातली होती.

पारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे. बँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील. राज्य सरकार त्याचा परतावा देईल. हा राज्यातील जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग ठरेल. शेतकºयांला फायदा व्हायच्या ऐवजी दुसºया कुणाला तरी होईल. मागच्या सरकारनेकेलेल्या कर्जमाफीत मुंबईत शेती असणाºया शेतकºयाला कर्जमाफी मिळाली होती. मुंबईतशेती कुठं आहे हे अजून कळालेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाइन  केलीपाहिजे. बँकांना ऑनलाइन  माहिती देणं सोपं आहे.  

शेतकºयांचा मताधिकार काढून घेणेचुकीचे  आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला होता. पूर्वी सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्यासदस्यांना मतदानाचा अधिकार होता. बाजार समितीत निवडून येणाºया प्रतिनिधीचेमतदाराला उत्तरदायित्व असते. पुढच्या वेळेस त्याला मतदारांकडे जायचे असते.सोसायटी, ग्रामपंचायतीतून निवडून येणारे सदस्य पुढच्या वेळी निवडून येतील, असेनाही. शेतकºयांबद्दल त्यांची बांधिलकी राहत नाही. यामुळेच बाजार समित्यांची वाटलागली आहे. शेतकºयाला मतदानाचा अधिकार नाही म्हणजे त्यांना विचारायचा अधिकारनाही. मताधिकार काढून घेणे चुकीचे आहे, असे मतही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीagricultureशेती