शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

पारदर्शक कर्जमाफीसाठी सुभाष देशमुखांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:11 IST

कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन प्रक्रिया राबवा

ठळक मुद्देपारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे - सुभाष देशमुखबँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील - सुभाष देशमुखराज्य सरकार त्याचा परतावा देईल - सुभाष देशमुख

सोलापूर : कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन  प्रक्रिया राबवा. ऑनलाइन  प्रक्रिया राबविणे काही त्रासाचे नाही. पारदर्शकता नसेल तर शेतकºयांऐवजी दुसºयालाच त्याचा लाभ होईल, असे मत राज्याचे माजी सहकार वपणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

देशमुख, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचा सात बारा कोरा करतो म्हणून आश्वासन दिले होते. उलट त्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. दोन लाखाची कर्जमाफी ही उसन्या टाईप आहे. मार्चनंतर खरच कर्जमाफी मिळेल का? याची शाश्वती नाही. मागच्यासरकारने कर्जमाफी करताना ऑनलाइन  माहिती मागविली होती. बँकेच्या स्टेट लेव्हल समितीने दिलेल्या माहितीत ८९ लाख शेतकरी होते. त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयेलागतील, असे कळविले होते. प्रत्यक्षात बँकांकडून माहिती मागवली त्यावेळी कमीमाहिती आली. कारण बँकेने त्यात कसलीही कर्ज घातली होती.

पारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे. बँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील. राज्य सरकार त्याचा परतावा देईल. हा राज्यातील जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग ठरेल. शेतकºयांला फायदा व्हायच्या ऐवजी दुसºया कुणाला तरी होईल. मागच्या सरकारनेकेलेल्या कर्जमाफीत मुंबईत शेती असणाºया शेतकºयाला कर्जमाफी मिळाली होती. मुंबईतशेती कुठं आहे हे अजून कळालेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाइन  केलीपाहिजे. बँकांना ऑनलाइन  माहिती देणं सोपं आहे.  

शेतकºयांचा मताधिकार काढून घेणेचुकीचे  आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला होता. पूर्वी सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्यासदस्यांना मतदानाचा अधिकार होता. बाजार समितीत निवडून येणाºया प्रतिनिधीचेमतदाराला उत्तरदायित्व असते. पुढच्या वेळेस त्याला मतदारांकडे जायचे असते.सोसायटी, ग्रामपंचायतीतून निवडून येणारे सदस्य पुढच्या वेळी निवडून येतील, असेनाही. शेतकºयांबद्दल त्यांची बांधिलकी राहत नाही. यामुळेच बाजार समित्यांची वाटलागली आहे. शेतकºयाला मतदानाचा अधिकार नाही म्हणजे त्यांना विचारायचा अधिकारनाही. मताधिकार काढून घेणे चुकीचे आहे, असे मतही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीagricultureशेती