शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राज्य सरकारकडून ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 20:42 IST

दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

मुंबई : खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’ अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे निश्चित होईल. तसेच, बागायती व जिरायती शेतीतील पिकांच्या नुकसानीची वर्गवारीही समोर येईल. दुष्काळग्रस्तांना अर्थसहाय्याच्या निकषांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली जाईल. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन मदतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न असेल. गंभीर व मध्यम दुष्काळी अशा दोन्ही भागांत अर्थसहाय्य दिले जाईल.दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके....सांगली - जत, कवठे महांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी, तासगाव.सातारा- माण-दहिवडी,सोलापूर - करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर.पालघर - पालघर, तलासरी, विक्रमगड.धुळे - धुळे, सिंदखेडा.जळगाव - अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.नंदुरबार - नंदुरबार, नवापूर, शहादा.नाशिक - बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर.अहमदनगर - कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.औरंगाबाद - औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड.बीड - आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा.जालना - अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.नांदेड - मुखेड, देगलूर.उस्मानाबाद - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.हिंगोली - हिंगोली, सेनगाव.अमरावती - मोर्शी.बुलडाणा - खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, लोणार.यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव.चंद्रपूर - चिमूर.नागपूर - काटोल, कळमेश्वर.

मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके..पुणे - आंबेगाव, पुरंदर सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनदी.सातारा - कोरेगाव, फलटण.धुळे - शिरपूर.नंदुरबार - तळोदेनाशिक - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड.नांदेड - उमरी.हिंगोली - कळमनुरी.लातूर - शिरूर अनंतपाळ.अकोला - बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला.अमरावती - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी.बुलडाणा - मोताळा.वाशिम - रिसोड.यवतमाळ - केळापूर, मारेगाव, यवतमाळ.चंद्रपूर - ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही.नागपूर - नरखेड.वर्धा - आष्टी, कारंजा.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र