शहरं
Join us  
Trending Stories
1
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
2
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
3
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
4
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
5
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
6
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
7
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
8
Top Marathi News Live: नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ
9
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
10
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
11
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
12
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
13
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
14
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
15
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
16
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
17
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
18
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
19
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
20
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लागणार धक्कादायक निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:37 IST

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले.

मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यात मुख्य लढत भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाची उमेदवारी काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. तो कौल खरा ठरणार की अनपेक्षित निकाल लागणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून आहे.

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, बसपा प्रमुख मायावती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आदींच्या प्रचारसभांचा झंझावात राज्याने अनुभवला. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात होणार असून आयोगाने जय्यत तयारी केली आहे. ३८ ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमार १ लाख कर्मचारी आणि ५० हजारहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.


पक्षनिहाय उमेदवार
काँग्रेसने २५, राष्ट्रवादी काँग्रेस १९, भाजप २५, शिवसेना २३, वंचित बहुजन आघाडी ४७, बसप २९
२०१४ मध्ये जिंकलेल्या जागा
भाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १.