शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:09 PM

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये. त्यांनी स्वत: शिकून महिलांना शिक्षणाचा हक्क दिला हे जरी त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य मानलं जातं असलं तरी त्यांनी कवियित्री म्हणूनही मोठं योगदान दिलं आहे. 

सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला होता. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना दिसते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही कविता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

तयास मानव म्हणावे का?

ज्ञान नाही विद्या नाहीते घेणेची गोडी नाहीबुद्धी असुनि चालत नाहीतयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काहीपशूही ऐसे बोलत नाहीविचार ना आचार नाहीतयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाहीततयांच्या खाण्यासाठीहीना करी तो उद्योग काहीतयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाहीमदत न मिळे कोणाचीहीपर्वा न करी कशाचीहीतयास मानव म्हणावे का?

दुसऱ्यास मदत नाहीसेवा त्याग दया माया नाहीजयापाशी सदगुण नाहीतयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकहीस्वर्ग नरकाच्या कल्पनाहीपशुत नाही त्या जो पाहीतयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राहीऐतोबा हा खात राहीपशू पक्षात ऐसे नाहीतयास मानव म्हणावे का?

पशु-पक्षी माकड माणुसहीजन्ममृत्यु सर्वा नाहीयाचे ज्ञान जराही नाहीतयास मानव म्हणावे का?...................................................‘ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)’ ‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।। जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)’............................................................‘ज्योतिबांचे बोल। मनात परसा जीवाचा आरसा। पाहते मी सेवेच्या भावाने। सेवा जे करती धन्यता पावती। मानवात’..........................................................‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ ‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा’.........................................................‘शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती। जन्मी या फेडती शूद्र सारे विषम रचती समाजाची रीती धूर्ताची ही नीती। अमानव...’ (मनू म्हणे) ‘दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले ब्रह्मविहित सेवेचे। भू - देवांनी पछाडले (शूद्राचे दुखणे)’ ......................................................‘पिवळा चाफा रंग हळदीचा फुलला होता हृदयी बसतो (पिवळा चाफा)’ ‘फुल जाई पहात असता ते मज पाही मुरका घेऊन (जाईचे फूल)’ ....................................‘पुढे पेशवाई तिचे राज्य आले अनाचार देखी अती शूद्र भ्याले स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते खुणा नाश या ढुंगणी झाप होते’ (पेशवाई) ............................................. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षक