शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु : हवामान विभागाकडून जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 21:34 IST

देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़. 

ठळक मुद्देगोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताशनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसगेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु

पुणे : मान्सूनने आपल्या परतीचा प्रवास सुरु केला असून राजस्थान, कच्छ व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून तो माघारी परतल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे़. गेल्या वर्षी २०१७ मध्ये मॉन्सूनच्या माघारीला २७ सप्टेंबरला सुरुवात झाली होती व तो संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला माघारी गेला होता़.

शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. मराठवाड्यात हवामान कोरडे होते़ पेण १२०, कर्जत ६०, माथेरान, वैभववाडी ५०, भिवंडी, दाभोलीम, कुडाळ, मुल्दे, केपे, संगमेश्वर, देवरुख ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. मध्य महाराष्ट्रात श्रीरामपूर ४०, आजरा, चंदगड, गडहिग्लज, कोरेगाव, नेवासा, पेठ, संगमनेर, वडगाव मावळ ३० मिमी पाऊस झाला होता़. देशात सध्या मॉन्सून कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळ मध्ये सक्रिय असून उत्तर भारत, पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी त्याचे प्रमाण कमी झाले आहे़.  येत्या २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून सर्वसाधारणपणे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास १ सप्टेंबरपासून सुरु होत असतो़. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्याचा माघारीचा प्रवास काहीसा उशिरा सुरु होऊ लागला आहे़. २०१७ मध्ये मान्सूनची माघारी २७ सप्टेंबरपासून सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो २४ आॅक्टोबरला माघारी गेला आणि संपूर्ण देशातून २५ आॅक्टोबरला परतला होता़. २०१६ मध्ये त्यांच्या माघारीस १५ सप्टेंबरला सुरु झाली़. महाराष्ट्रातून तो १६ आॅक्टोंबरला आणि संपूर्ण देशातून २८ आॅक्टोंबरला माघारी गेला होता़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भRajasthanराजस्थानGujaratगुजरात