शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:26 IST

"ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही..."

बंधूंनो आपण अशा संस्कारात वाढलो आहोत, जेथे राष्ट्रीय धोरणच राजकारणाचा आधार आहे. आमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर लागणारा प्रत्येक पैसा देशवासीयांची सुविधा आणि सामर्थ्य वाढवण्याचे माध्यम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, देशात एक असा राजकीय विचारही राहिला आहे, जो जनतेच्या सुविधेला नव्हे, तर सत्येच्या सुविधेला अधिक महत्व देतो. हेच लोक विकास कामात अडथळे निर्माण करतात. घोटाळे करून विकासाशी संबंधित प्रोजेक्ट विकासाच्या पटरीवरून खाली खेचतात. अनेक दशके देशाने असे नुकसान पाहिले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

"आज ज्या मेट्रो लाइनचे लोकार्पन झाले आहे, ते त्या लोकांच्या कारनाम्यांचीही आठवण करून देते. मी भूमीपूजनासाठी आलो होतो. तेव्हा लाखो लोकांना आशा वाटत होती की, त्यांचा त्रास कमी होईल. मात्र नंतर, काही काळासाठी जे सकरार आले, त्या सरकारने हे कामच थांबवले होते. त्यांना सत्ता मिळाली. मात्र देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले होते. एवढ्या वर्षांपर्यंत असुविधा निर्माण झाली. असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता तत्कालीन मविआच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच, "आता ही मेट्रोलाईन झाल्याने दोन-अडीच तासांचा प्रवास तीस चाळीस मिनिटांत होईल, असेही मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, "ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचे महत्व आहे. तेथे तीन चार वर्षांपर्यंत या सुविधेपासून मुंबईकर वंचित रिहिले. हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही. गेल्या 11 वर्षांपासून देशवासीयांचे जीवन सोपे करण्यावर जोर दिला जात आहे. यामुळे रेल्वे, रोड, एअरपोर्ट, मेट्रो, इलेक्ट्रिकबस, आंदींवर अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे." एवढेच नाही तर, "अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रोडेक्ट तयार करण्यात आले आहेत. दळवणाचे प्रत्येक माध्यम एकमेकांशी जोडले जात आहे. लोकांना सीमलेस ट्रॅव्हल मिळे, एका माध्यमापासून दुसऱ्या माध्यमापर्यंत भटकणे भाग पडू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे." असेही मोदी यावेळी म्हणाले.

   

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi slams Thackeray government for halting key infrastructure project.

Web Summary : PM Modi criticized the previous government for stalling a vital metro project, causing significant inconvenience to Mumbaikars. He highlighted the current government's focus on seamless connectivity and infrastructure development to ease citizens' lives, citing projects like Atal Setu.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMumbaiमुंबईMetroमेट्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी