शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

शीख दंगलीतील मृतांच्या वारसांना मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:50 AM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील मृतांच्या नातेवाइकांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली उसळलेल्या दंगलीतील मृतांच्या नातेवाइकांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर दंगली उसळल्या होत्या. शीख समाजाला या दंगलीत लक्ष्य करण्यात आले होते. या संदर्भात नेमण्यात आलेल्या न्या. नानावटी यांच्या आयोगाने दंगलीतील बाधितांना मदत करण्याची शिफारस केली होती. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने २००६ साली विशेष पॅकेज जाहीर केले. ही शिफारसीनुसार राज्यात ८४च्या दंगलीतील मृतांच्या वारसांना दरमहिना अडीच हजार इतकी पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात अहमदनगर आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी दोन लोक या दंगलीत ठार झाले होते. या मृतांच्या नातेवाइकांना दरमहा अडीच हजारप्रमाणे पेन्शन देण्यात येणार असून, त्याबाबत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र