कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गादरम्यान दिलासा देणारी ही बातमी आहे. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेतच परंतु ते आता आपल्या कामावरही परत येऊ लागले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर वीज विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यां ...
सुरक्षित अंतर राखणे व मास्क परिधान करणे आवश्यक आहे. परंतु काही लोक याचे पालन करीत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकट्या ग्रामीण भागातच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लाख रुपयाचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच, जिल्हा परिषदेचे मुख्यालयही कोरोनाच्या सावटात आले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...