राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत कुठलही भरती करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. न्यायालयाने आजपासून पुढील तीन दिवस अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले होते. ...
राममंदिर भूमिपूजनाची अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरु असून योगी आदित्यनाथ यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मुख्यमंत्र्यांना बोलविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं. ...
जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे. ...