४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, केवळ ६६ हजार २२६ नागरिकांच ...
काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामा ...
पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्व ...
कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी असलेल्या लसीचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेची गती मंदावली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. परंतु, २५ हजार लसीचाच पुरवठा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्य ...
नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ...
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट ...
कमी-अधिक फरकाने सर्व कर्मचाऱ्यांचा असाच अनुभव असून, कुटुंबापासून दूर राहून त्यांना अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यांसोबतच कोरोनामुळे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. बुधवारी तब्बल ३४ मृतदेहांवर अंत्यविधी क ...
सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती कर ...
मुख्यमंत्री योजनेतील मोफत धान्य वितरणाचे आदेश एप्रिलच्या मध्यात काढण्यात आले. तोपर्यंत बहुतांश लाभार्थींनी धान्याचा उचल केला होता. यामुळे या योजनेचा लाभ देण्यासाठी मे महिन्यात लाभार्थींना धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच मे आणि जून महिन्यात प् ...