Nagpur News रस्ताचे काम झाल्यानंतर अनेकदा कंत्राटदाराकडून रेती-गिट्टी व इतर मलबा उचलण्यात येत नाही व त्यातून अपघात घडतात. मात्र नागपुरातील एका जागरूक नागरिकाने भावाच्या अपघातानंतर कंत्राटदाराविरोधात थेट पोलिसांत तक्रार दिली. ...
स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे. ...
Gondia News टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. ...
Gadchiroli News सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्यासाठी घातपाती कट रचून नक्षल्यांनी मोठा गेमप्लॅन आखला होता; परंतु पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून हा कट उधळून लावला. ...