शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष ...
राज्यभरातील दोन कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधारकार्डच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार आहेत. गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार ...
कोकणासह राज्यातील रस्ते आणि नक्षलग्रस्त भागातील रोजगारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मदतीचे आश्वासन ...
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलद्वारे मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी सहमती ...
कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते ...
शालेय स्तरापासून मुलांवर देशसेवेचे संस्कार रुजावेत, स्वसंरक्षणाची सज्जता अंगी बाळगली जावी आणि पर्यावरणविषयक जागृतीचे बिजारोपण व्हावे, अशा व्यापक उद्देशाने माध्यमिक ...
गेल्या कुंभमेळ्यात महापर्वणीच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. रमणी आयोगाने सर्वाधिक आग्रह धरला होता तो म्हणजे सिंहस्थ ...
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाकरिता ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक ...