येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय ...
दहीहंडीच्या वादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ७२ तासांची मुदत देऊनही त्यांनी मौन सोडलेले नाही. परिणामी, आता गोविंदांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा आक्रमक ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले. ...
हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाने गुजरातमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले असून बिगर भाजप पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य ...
देशभरातील पावसाची तूट आणखी वाढत १२ टक्के झाली आहे. दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या मराठवाड्यात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. देशाच्या ३६ टक्के ...
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या गोलमेज परिषदेच्या यजमानपदाचा मान यंदा मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ...
शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष ...
राज्यभरातील दोन कोटी ३७ लाख १० हजारांहून अधिक शिधापत्रिका आधारकार्डच्या लिंकला जोडून त्या बायोमेट्रीक करण्यात येणार आहेत. गोदामापर्यंतच्या सर्व व्यवहारांचे संगणकीकरण करण्यात येणार ...
कोकणासह राज्यातील रस्ते आणि नक्षलग्रस्त भागातील रोजगारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून मदतीचे आश्वासन ...