स्वाइन फ्लूमुळे राज्यात गुरुवारी ५ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षापासून पुणे, मुंबई, नाशिक यांसह इतर शहरांतही स्वाइन फ्लूचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. गुरुवारी राज्यात ...
महाराष्ट्र दुष्काळात भरडला जात असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका बेजबाबदार आहे. ललित मोदी तसेच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना सरकारकडून पाठीशी ...
विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अतिरिक्त मुख्य सचिवांसह इतर सचिवही सरकारचे आदेश आणि कायद्याची सर्रासपणे पायमल्ली करतात, असे निदर्शनास आल्यानंतर ...
राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या ...
देशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर उपायासाठी तसेच हिंदूरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करणार आहे. विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची ...
तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शीना बोरा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. अनेकांचा जबाब नोंदवूनही हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. ...