मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण रविवार, १० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ‘आयबीएन लोकमत’ वाहिनीवरून होणार आहे. ...
चिक्की घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात असताना, युती सरकारचा औषध घोटाळाही उघडकीस आला आहे. तब्बल २९७ कोटींच्या औषधांची मनमानी पद्धतीने खरेदी केली गेली, ज्यांना गरज नाही ...
राज्याच्या अनेक भागांतील जनता भीषण दुष्काळ आणि भयंकर पाणीटंचाईने होरपळत असताना, मद्यनिर्मितीसाठी पाणी देऊ नये, या मागणीपाठोपाठ आता बाटलीबंद पाणी आणि कोल्ड्रिंकसाठीही ...
राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. न्यायालयाकडून चपराक मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली ...
‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे मुंबई, नागपूर व पुण्यात होणारे १८ सामने दुष्काळ आाणि पाणीटंचाईच्या कारणावरून राज्याबाहेर हलविले तर महाराष्ट्र सरकारचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान ...
दिवंगत मराठी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही. दादा कोंडके यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्विनी विजय शिवा ...
प्रेयसीचे लग्न झाल्यानंतरही तिचा पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी हडपसर येथील ग्लायडींग सेंटरसमोर ...
सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची ...
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन ...