मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारांनी सांस्कृतीक वारसा जपण्यामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. अखंड हरिनाम सप्ताहापासून सर्व सण,उत्सव साजरे केले जातात. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरोघरी मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या गणराय आणि गौरार्इंचा विसर्जन सोहळा सोमवारी होणार आहे ...
कॉ. पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळत आहेत. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता या संघटनेवर बंदीची मागणी होत आहे. ...
कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची मुंबईवर चांगलीच कृपा होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे. ...
घराघरांतील सोने बाहेर काढून त्यावर निश्चित स्वरूपाचा परतावा देणारी सुवर्ण बचत योजना सरकारने जरी सादर केली असली तरी, या योजनेअंतर्गत सोन्याची ठेव ठेवण्याचे जे निकष सादर करण्यात आले आहेत, ...
पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील १०८६ कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणी ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, तसे दोषारोपपत्र त्यांना पाठविण्यात आले. ...