राज्यातील तापमानाचा पारा चढाच असून रविवारी विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतील कमाल तापमान चाळिशीच्या पुढेच होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ...
श्री गुरुगणेश साहित्यनगरी, जालना : विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासह अशा विचारांच्या आपमतलबी व्यक्तींचा निषेध करणारा ठराव ...
केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत ११४ कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून तो अहवाल ...
एसटी कर्मचाऱ्यांनाही तिकिटे काढण्यासाठी भाग पाडले जात असून, त्या जाचातून त्यांची मुक्तता करावी आणि कामगार करारातील १२ कलमे वगळू नयेत, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंदची हाक द्यावी लागेल ...
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना अनंत मुकेश अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटवले आहे. ...
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी केलेल्या अतिरिक्त औषध साठ्यापैकी लाखो रुपयांची औषधे नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडून ...