गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव ...
राज्यात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष व सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच जबाबदार आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील ...
राज्यातील काही जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तोळामासा झाल्याने त्यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शेजारील जिल्ह्यातील जिल्हा ...
शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप ...
तलाठी पदासाठी सरकारने १३ सप्टेंबर रोजी राज्यपातळीवरील परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वांत मोठी पर्वणी भरणार आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित ...