शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप ...
तलाठी पदासाठी सरकारने १३ सप्टेंबर रोजी राज्यपातळीवरील परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून, याच दिवशी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सर्वांत मोठी पर्वणी भरणार आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित ...
आजीव सभासदांच्या यादीत तुमचे नाव नाही, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, असे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास गेलेल्या शरणकुमार लिंबाळे ...
आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला त्यागसुद्धा अनमोल असतो. त्याचे मूल्य मागता येत नाही, असे मत राष्ट्रीय ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात उभारलेल्या आणि वीज खरेदी सुरू असलेल्या पवनऊर्जा प्रकल्पांच्या गुंतवणूकदार कंपन्यांबरोबर करार करण्यास राज्यातील भाजपा-शिवसेना ...
संपामुळे सायझिंग कारखान्यांपाठोपाठ यंत्रमाग कारखानेही बंद. कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्स कारखान्यांनाही आता कापडाची कमतरता . दररोज होणारी शंभर कोटी रुपयांहून अधिक उलाढाल ठप्प ...