पश्चिम विदर्भात थाटण्यात आलेल्या एमआयडीसींमध्ये दलालांचेच भूखंड अधिक असल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी दलालांच्याच ...
दोन लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक झालेल्या पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगेला बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
नेरूळ येथील एका ग्राहकाला सदोष लॅपटॉप दिल्याप्रकरणी नवी मुंबई ग्राहक न्यायालयाने एचपी कंपनीला दणका दिला आहे. एचपीने संबंधित ग्राहकाला नुकसानभरपाई म्हणून लॅपटॉपची किंमत ...
दुष्काळाआड सहकार व ऊस उत्पादक शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र युती सरकारकडून आखले जात असल्याची टीका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी केली आहे ...