संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ...
कारखाने, एमआयडीसी तसेच इतर मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना नदी अथवा धरणासारख्या जलस्रोतातील पाणी थेट दिले जाणार नाही़ त्याऐवजी नगरपालिका किंवा महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करून दिले जाईल़ ...
राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
सोशल मीडियाच्या साधनांनी धार्मिक कट्टरवाद पसरविण्यास, त्यासाठी लोकांची भरती करण्यास आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समविचारी लोकांमध्ये संपर्कसेतू निर्माण करण्यास सुलभता होत आहे ...
मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी ८८ हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी ...
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. ...