किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले. ...
देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. ...
मुंबई येथिल वडापाव विक्रेता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्यांले आपल्या रोजच्या कमाईतील पैसे साठवून शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत केली आहे. ...
पिंपरी-चिंचवाडमध्ये वाल्हेकरवाडी येथे चार दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत घेतल्यात उघड झाले आहे. ...
येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
बहुचर्चित लखनभय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह ११ पोलिसांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती मिळाली आहे. ...