विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते ...
वीर बाजी पासलकर प्रकल्प व पानशेत प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत वरसगाव या प्रकल्प बाधित धरणग्रस्तांचे पुनर्वसन हवेली व दौंड तालुक्यात करण्यात आले आहे. ...
दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
ग्रामपंचायतीचा आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लवकर लागू केली जाईल, असे जलसंपदा व जलसंधारण, संसदीय कार्य राज्यमंत्री ...
नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली असून नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. ...