नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी ...
भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक तसेच धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे ...
अकोले, श्रीगोंदा व नगर तालुक्यात बुधवारी तीन अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला. श्रीगोंद्यात अपघातानंतर दोघे बुडाले तर नगर, अकोले, राहुरी तालुक्यात रस्ते ...
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. त्यामुळे ती एकरकमी कशी मिळेल, यासाठी सरकार आग्रही असेल त्यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही ...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी सुरू असलेल्या सामन्यावर सिंधी कॅम्प येथे सट्टा सुरू असताना पोलिसांनी छापा टाकला.या ठिकाणावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. ...