आज ९ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला. ...
महाडजवळचा ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याच्या दुर्घटनेला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसमधील कर्मचारी, प्रवाशांसह २२ जण वाहून गेल्याची नोंद झाली ...
पर्यटकांकडून मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी, किनाऱ्यांवर, रस्त्यांवर, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर खुलेआम दारू प्यायली जाते व बाटल्या, कॅन तेथेच टाकून दिले जातात ...
बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे नुकताच पाठविण्यात आला ...