शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या निवृत्ती वेतनाला कात्री लावली आहे. आॅगस्ट महिन्याची पेन्शन ६० टक्केच दिल्याने ११ हजार सेवानिवृत्तांमध्ये चीड व्यक्त होत आहे. ...
विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बँकेतच देणाºया जिल्हा परिषदेने शालेय पोषण आहाराच्या भांड्यांचे पैसे मात्र आधी बँकेत टाकले, नंतर काढून घेतले. पैशांऐवजी भांडेच दिले. ...
गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे काम पुढील पाच वर्षात २०२१-२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या माला ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकरांचे मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता असून, त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी के ...
राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. परिणामी जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रातील ८० हजारांपेक्षा अधिक बालकांसह सहा हजारांवर गर्भवती आणि स्तनदा मातांना दिला जाणारा पोषणआहार पुरवठा बंद आहे. ...