विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे ...
शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष यात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो. ...
राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. ...