शारीरिक वा मानसिक छळ हा स्त्रीचा असो वा पुरुषाचा... छळ ही गोष्ट वाईटच आहे. निसर्गाने माणूस घडविताना स्त्री-पुरुष असा भेद केला नाही, मग तिथे भेद करणारे आपण कोण? ...
राज्यात कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास, चिंतन करण्याऐवजी तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा,असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणालेत. ...
GSTसोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन का आयोजित केले नाही? शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारला GSTपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केला. ...
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महमार्गावरील तासवडे टोलनाक्यावरील कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत असतानाचे छायाचित्र घेणा-या पत्रकारास संबंधित कर्मचा-यांकडून मारहाण करण्यात आली. ...