मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या स्वाती लखन निंबाळकर (३०) यांनी शनिवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. कोंडवे (ता. सातारा) या त्यांच्या गावी ही घटना घडली. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. ...
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यात शाकाहारी जेवणास प्राधान्य दिले. शहरातील एका हॉटेलमधून त्यांच्यासाठी खास जेवण बनविण्यात आले. ...
समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी केली. ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावर ...
सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आ ...
पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घे ...