मुंबईत धो-धो पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असताना, शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...
नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन म्हटले की, संपूर्ण सरकार आणि प्रशासन हे नागपुरात दाखल होत असते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्थाही केली जाते. परंतु यंदा या सुरक्षा व्यवस्थेसोबतच अधिवेशनादरम्यान सर्पमित्रांचीही करडी नजर राहणार आहे. ...
राज्य सरकारने एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. त्या 1010 कर्मचा-यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे. ...
शहरात काही शिक्षक नेमून कोचिंग क्लास चालविणारे स्टेप बाय स्टेपचे मालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...