महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली कर ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेच्या कर्जमाफी यादीतून नावे सुटलेल्या शेतकऱ्यांची नावे कर्ज वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ...
गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांच्या नजरेत फरार असलेले भाजपा नेते मुन्ना यादव यांचा भाऊ बाला यादव याच्याकडून एका महिलेला शिवीगाळ करून धमकाविण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी बजाजनगर ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर परिसरातील आठ रस्ता चौ ...
सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, भूगर्भातील जलपातळी वाढावी म्हणून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना शासन काही वर्षांपासून राबवित आहे; पण ही योजना राबविताना अनेक अडचणी येत असल्याने योजनेचे फलित मात्र दिसत नाही. जलयुक्तमुळे यंदा पाणीटंचाई फारशी जाणवली ...
खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकांनी विशेष मोहीम राबवून कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिल्या; सोबतच कर्ज ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जाव ...
‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली. ...
प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ...
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस ...