लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून थेट प्रक्षेपण कार्यक्रमाद्वारे सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमातून मागील पाच वर्षांचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. सदर क ...
सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशोत्सवातून विद्यार्थी व पालकांचा कल शिक्षणाकडे वाढवायचा आहे. शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे या ...
अहेरीपासून १७ किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावानजीक मद्यपी ट्रकचालकाने विरूद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात दोघेही जण जागीच ठार झाले. ...
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाºयांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
आपल्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आणि जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी संवाद गडचिरोली हा उपक्रम आपण राबवित आहोत. आरोग्य हीच खरी श्रीमंती असल्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करून सेवा द्यावी लागेल. ...
संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात येत्या हंगामामध्ये तूर पिकाची लागवण करण्यासाठी शेतकऱ्यांकरिता तूर पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले. ...
मंडळ आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलेले आरक्षण केवळ २ टक्के एवढेकरून, गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व एमबीबीएसच्या हक्काच्या प्रवेशापासून वंचित केले आहे. ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. ...
वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (३० जून २०२० किंवा २५ मे २०२० पर्यंत) कुलसचिवपदी कायम राहण्यासाठी पूरणचंद्र मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...