लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे नि ...
शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केल ...
रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. ...
तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय शालेय पोषण आहार (शापोआ) योजनेंतर्गत ‘शापोआ’ कर्मचाऱ्यांना दर महिन्याला केवळ हजार रुपये मानधन म्हणजे साधारण ३० रुपये रोज मिळतो. एवढ्या कमी पैशात घर चालते का, हा प्रश्न राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या महिलांनी उपस्थित करून मानधन वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यात सर्वत्र भात रोवणीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षीचा हंगाम पाहता धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. सलगच्या तालुक्यात गादमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. या बाबी विचारात ...
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे. ...
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. ...
किडरोग सर्वेक्षकांचे काम कृषी विभागातील कृषी सहायक यांच्यावर देण्यात आल्याने राज्यातील १२०० किडरोग सर्वेक्षक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा हा निर्णय तात्काळ रद्द करून क्रॉपसॅप-हॉर्टसॅप प्रकल्पातील किडरोग सर्वेक्षकांना ...
सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले. ...