वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे. ...
डासांची उत्पत्ती रोखणे, नियंत्रणात आणण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही, यासह अन्य महत्त्वाच्या टिप्स आयएमएसह अन्य संघटनांद्वारा महापालिका आरोग्य विभागाला देण्यात आल्या. ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने ...
दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छत्तीसगडमध्ये निर्मित हलक्या प्रतिची दारू सर्रास येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस झाले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवारच्या रात्री दारूमुक्त महिला संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेत व्यंकटेश बैरवार यां ...
तालुक्यातील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करून पाच जनावरांना ठार मारल्याची घटना बुधवार ३ जुलै रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झा ...
शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे बोलेरो पिकअप वाहन उलटून ११ विद्यार्थी व इतर दोन प्रवासी जखमी झाले. ही घटना अहेरी-सिरोंचा मार्गावरील येर्रागड्डा फाट्यावरील वळणावर गुरूवारी घडली. ...
गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक बांधवांचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा मसुदा लवकरात लवकर तयार करून राज्य सरकारने याला मान्यता द्यावी, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुर ...
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी २ व ३ जुलै रोजी आदिवासी आढावा समिती जिल्ह्यात दाखल झाली. सदर समितीच्या सदस्यांनी बुधवारी घोट येथे दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालय बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने राज्य सरकार, महाविद्यालय व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले ...
मंगळावर पाणी शोधण्याचे स्वप्न आम्ही पाहात असताना पृथ्वीवर पाणी मिळेल की नाही, याची चिंता करण्याचे दिवस आहेत. माणसाने सर्वाधिक निसर्गाचे शोषण केले असून आता वसुंधरेचे ऋण फेडण्याचे दिवस असून सर्वांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज् ...