भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जाते. पारंपारीक धान शेती टिकविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी राब-राब राबून खरीप आणि रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावाचा पूर्णत: कायापालट झाला आहे. फेटरी गावाने कात टाकली असून आज हे गाव सार्वजनिक वाचनालय, अत्याधुनिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्राम पंचायतची नवीन सुसज्ज इमारत आदींसह ...
जून महिना संपल्यानंतर २ जुलैला येथील कोरड्या पडलेल्या खुनी नदीत अचानक हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नदीनजीकच्या गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवाळामुळे पाण्याचा रंग हिरवा असल्याचे सर्वांना वाटले. मात्र पाणी गढूळ किंवा श ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे ...
शासनाकडून तात्काळ कर्ज मिळत नसल्याने नाईलाजाने अनेक बचत गटांच्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. यातून स्वयंरोजगार सुरु केला. परंतु एखादा हप्ता चुकला की कंपनीचे अधिकारी महिलांना वसुलीसाठी धमकावतात. ही दादागिरी बंद व्हावी, यासाठी बचत गटा ...
गावांना शहराशी जोडणाऱ्या रस्त्यांवर ८६२ पूल उभारण्यात आले आहेत. यातील १८७ पूल धोकादायक असून डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक कार्यालयाकडे १५ कोटींची मागणी केली आहे. शिवाय, नवीन ३८ पुलांच्या बांधणीसाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल ...
स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्ग ...