नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मागील बऱ्याच वर्षांपासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग व वातावरणातील बदल अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जलसंकटाच ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे केल्या.नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांना कुठलाही निधी लागला तरी तो देण्यात येईल. दिव्यांगांच्या कल्याणासाठी ...
शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढा ...
नजीकच्या मांडवा येथील शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत प्रकरण पुढील कारवाईसाठ ...
चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा क ...
कस्तुरबा ही महात्मा गांधींची अशिक्षित सहचारिणी नव्हे तर ती एक सत्याग्रही वीरांगना होती, हे इतिहासाला कधी कळलेच नाही. महात्म्याच्या तेजस्वी प्रतिमेआड कस्तुरबाचे योगदान झाकोळल्या गेले. वयाने बापूंपेक्षा मोठ्या असलेल्या कस्तुरबाने सहजीवनाच्या आरंभकाळात ...
खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्ह ...
शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ ...
नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व ...