माथेफिरूने अर्पिता ठाकरेवर चाकूचे तब्बल सात वार केल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. घटनास्थळी हत्येच्या थराराने नागरिक भयभीत झाले होते, तर इर्विन रुग्णालयात अर्पिताचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने खळब ...
चुलबंद नदीकाठावरील वाकलटोला परिसरातील रेतीसाठा जप्त करण्याची मागणी आहे. कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांसह जनशक्ती अन्याय समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपोषण करतील, असा इशाराही अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ...
पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. ...
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून याचे मुख्य केंद्र मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात असून कामठी आणि मध्यप्रदेशातून आलेल्या व्यापाऱ्यांना येथे लुटल्या जात आहे. ...
गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली. ...
गोवरीपासून काही अंतरावर गोवरीगुंडा ही वस्ती आहे. गोवरीगुंडा येथून गोवरीला येण्यासाठी पक्क़ा रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यास शाळेला अनेकवेळा बुटी मारावी ला ...
‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. ...
जिल्ह्यात साथरोगांचा उद्रेक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतल्या जात आहे. सर्व तालुक्यात ३१ ठिकाणी साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. ...
वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाजेम्सच्या प्रशासनाला दिले. ...