तीव्र उन्हामुळे जमिनीतील बिळात घर करून असलेले सरपटणारे प्राणी पाऊस पडताच बाहेर येतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये म ...
अनुत्तीर्ण झालेले दहावीचे ३ हजार ५०६ व बारावीचे २ हजार २२३ असे एकूण ५ हजार ७२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट व दहावीची परीक्षा १७ ते २९ जुलैदरम्यान आहे. ...
श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबि ...
हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज पूर्णपणे खोटा ठरत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. जुलै महिना अर्धा लोटला असतांना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी १९ हजार हेक्टरमध्ये केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पे ...
जीर्ण इमारत कोसळून ८ ते १० जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मुंबई येथे घडली. त्यामुळे जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गोंदिया शहरात सुध्दा १३६ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील वर्ष २०१८ मध्ये प्रवेशित स्टेनो (इंग्लीश) प्रशिक्षणार्थी तेजस्वीनी पटले हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला. ...
भजन, कीर्तन हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडून याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी (दि.१६) भजन, कीर्तन करुन ग ...
शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...
कौटुंबिक वाद विकोपास गेल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिच्या पाठोपाठ पतीनेही त्याच विहिरीत उडी घेतली. त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना काटोल शहरातील अर्जुननगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा प ...