महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे. ...
तीन कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये मुंबईतून अटक करणारे तसेच ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे. ...
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिस ...
शहरातील भीषण जलसंकटामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मनपा मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मडके फोडून निषेध व्यक्त करण ...
मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प ...
वेळ सायंकाळची. सर्वांनाच घरी परतण्याची घाई झालेली. माणसांना अन् पशुपक्ष्यांनाही..! याच सायंप्रकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यातील एका कबुतराचे पंख झाड आणि विजेच्या तारांदरम्यान लोंबळकणाऱ्या मांज्यात अडकले. त्याची फडफड ऐकून सोबतचे पक्षी का ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य शासनाने सव्वादोन वर्षांअगोदरच कार्यकाळ संंपलेल्या नागपूर जिल्हा परिषदेला अखेर बरखास्त केले आहे. यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी आता पाऊल उचलले जाणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तीन वेळा आरक्षणाच्या सो ...