वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय स ...
आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली. ...
वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन ...
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. ...
वेळोवेळी निवेदन देऊनही आर्वी नगर परिषदेत झालेल्या गैरप्रकाराची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात येत नाही. उलट मनमर्जीचा अवलंब करणाऱ्यांना विविध कामांचे कंत्राटदेऊन हित जोपासले जात आहे, असा आरोप करीत शनिवारी स्थानिक नगरपरिषदेच्या कार्यालयास ...
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या कावरापेठ येथील रितीक विवेक कोलारकर (१९) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे महिनाभरापासून तो मृत्यूशी झुंज देत होता. ...
ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे आमचे कर्तव्य असून महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना योग्य रिडींगचे वीज बिल द्यावे. तसेच वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीज बिल वसूल करावे असे प्रतिपादन महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी के ...
मागील आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर मधील पेरण्या संकटात आल्या आहेत. येत्या आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही ...
कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे ...