परिस्थीतीचा सामना करत उपलब्ध असेल त्या सोयीसुविधेत अभ्यास करून प्राविण्यासह दहावी व बारावीत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही सर्वासाठी गैरवास्पद बाब आहे. आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत आहे. त्या विद्यार्थ्यामधून समाज व राष्ट्रसेवेला समर्प ...
नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे. ...
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. इरई धरणातील पाण्याच्या पातळी वाढल्याने शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...
गोंडवाना विद्यापीठात पुरेसे पद्व्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिध्दार्थ विन ...
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाची त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी अनुदानासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत असतो. परंतू शनिवारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले एक निवेदन वेगळे होते. आयुष्यभर शासनाचे अनुदान किंवा कुठलीही ...
खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व अविकसीत आहे. ...
शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तब्बल नऊ तालुक्याांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक मार्ग बंद पडले आहेत. भिंत कोसळल्याने वित्त हाणीसुद्धा झाली आहे. ...
एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीच ...
मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळे होणे, आसक्तीपासून अनासक्त होणे. हे मोकळे होण्याचे अनेक मार्ग आहेत. एखाद्या कार्यापासून मोकळे हे तेवढ्यापुरतेच झाले. पण संपूर्ण व्याधी-उपाधी, शरीराची, मनाची, बुद्धीची किंबहुना ज्ञानाचीही अहंरूपाने सोडून स्वरूपाशी तादात्म्यव ...
मध्यरात्रीची वेळ होती. कारागृहात भयाण शांतता पसरलेली होती. किड्यांच्या किर्रर्र आवाजात भेटायला आलेल्या आपल्या मायला पाहून उकंड्या खडबडून जागा झाला होता. अवो.. माय! तू इथं कशी? मी तं अमर झालो.. तू कावून लडतं.. उकंड्या गजाआडून बोलत होता. उकंड्याला फाशी ...