चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता. ...
तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवड करताना शासकीय नियमांना डावलून वृक्ष लागवड करण्यात आली. गाळयुक्त माती व शेणखत न घालता येथे वृक्षांची लागवड करण्यात आली. तुमसर वनपरिक्षेत्रातील वृक्ष लागवडीतील गौडबंगाल या आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध क ...
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २५ आॅगस्टपर्यंत पूर्ण न करणाऱ्या बँकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहे. जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६४ हजार ९०० सभासदांना ३२२ कोटी ८ लाखाचे क ...
नाग नदीचे प्रदूषित पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैनगंगा तिरावरील १८६ गावांना याचा फटका बसत असून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरातही नागरिकांना हेच रसायनयुक्त दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. ...
जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र इमारत बांधकाम मजुरांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाकरिता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. मात्र सर्व सामान्य मजुरांना मजुर नोंदणी व त्यासोबतच इतर लाभ मिळवुन देण्यासाठी दलाल सक्रीय झाले असुन त्यांच्याकडून मजुरांचे आर्थिक शोष ...
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊ ...
मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईक ...
पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा या ...