देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले. ...
वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे ...
पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पंतप्रधान कार्यालयाकडून समोर आली आहे. सुधारित पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरलेल्या पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यात आली नसून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी काही काळ थांबविली असल्याचा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून प् ...
त्यांंची मैत्री फूटपाथवर फुलणारी अन् सुखासीन मुलांसारख्या आयुष्याचे स्वप्न पाहत संपणारी. पण यावर्षीचा मैत्री दिवस या अभावग्रस्तांसाठी मैत्रीची नवी पहाट दाखविणारा ठरला. ‘गुलमोहर’ बहरावा तसा त्यांचा दिवस फुलला आणि मैत्रीचा नवा अर्थ कळला. ...
कृषी क्षेत्राला चालना मिळावी, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय आहे. पण, विकासात एक पाऊल पुढे असलेल्या शासनाने तालुक्यात विकासाचा झंझावात सुरू ठेवला असला तरी येथील तालुका कृषी विभागाच्या इमारतीच्या ...
शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उद ...
शहरात तिसऱ्याही दिवसी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सतत तिसºयाही दिवशी चोरट्यांनी घरफोडी केल्याने स्थानिक पोलीस करतात तरी काय, असा सवाल सध्या हिंगणघाट येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. ...