राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका, संगणक कक्ष, ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवास ...
सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्य ...
तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमक ...
मूल येथील रामशेट्टीवार बंधुंना गणपती मूर्ती तयार करण्याची कला प्रामुख्याने एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीला मिळालेली आहे. ही कला कायम टिकून राहावी यासाठी आजच्या पिढीतील गणेश तुळशिराम रामशेट्टीवार यांनी आजोबा व वडीलांकडुन मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात क ...
यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मो ...
अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार ...
परसोडीवासीयांनी जपलेले १६१ वर्षांची परंपरा पाहण्यासाठी गावात एकच गर्दी झाली होती. पोळ्याचे आयोजन गावची पंचकमेटी, ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. बालगोपालांपासून तर वयोवृद्धांची गर्दी होती. महाराष ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून ...
तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी प्रथम पावसाने हुलकावणी दिल्यानंतर मध्यंतरी दमदार पाऊस बरसल्याने प्रकल्पांची स्थिती सुधारली आहे. ...